(Annabhau Sathe)-तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे

annabhau sathe

जन्म ,शिक्षण ,बालपण. अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगावात मातंग कुटुंबात झाला. तो काळ ब्रिटिश राजवटीचा होता. त्यावेळी मातंग समाजाला ब्रिटिशांनी गुन्हेगार म्हणून नोंदविले होते. कुठेही काहीही झाले तरीही पोलीस सर्वप्रथम गुन्हेगार म्हणून नोंद असलेल्या समाजाच्या घरांवर धाड टाकत असत. अण्णांच्या गावांमध्ये एकच शाळा होती. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे शाळेमध्ये … Read more

डॉ. सुनील कुमार लवटे | दक्षिण महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलन Part – 2

डॉ. सुनील कुमार लवटे

डॉ. सुनील कुमार लवटे यांचे भाषण.मागील ब्लॉग वरून पुढे.उत्तर प्रदेश असेल तर अस्सलिखित हिंदी बोलता आलं पाहिजे, गुजरात मध्ये गुजराती बोलता आलं पाहिजे, महाराष्ट्रात असाल तर मराठी अस्सलिखित बोलता आलं पाहिजे.परप्रांतीय हा शब्द अत्यंत अनपार्लमेंटरी शब्द आहे. परप्रांतीय याचा अर्थ जो प्रांत भारतात नाही असा आहे. पण आपण हा शब्द चुकीचा वापरतो. करण वर्तमानपत्रात तो … Read more

डॉ. सुनील कुमार लवटे | दक्षिण महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलन

डॉ. सुनील कुमार लवटे

डॉ. सुनील कुमार लवटे यांचे अध्यक्षीय भाषण.गत संमेलनाध्यक्ष किशोरबेडकीहाळ यांनी संमेलनाची सूत्रे डॉ. सुनील कुमार लवटे यांच्याकडे सुपूर्त केली. साहित्य अकादमी विजेते कादंबरीकार सदानंद देशमुख यांचे उदघाटनपर भाषण ऐकत असताना मला जाणवले की सदानंद देशमुख कादंबरीकार असूनही आई बहिणाबाईच्या पोटी आलेला हा वर्तमानातला कवी आहे. ऐरणी आणि खानदेशी भाषेचं लेणं घेऊन, वारसा घेऊन आज चांगला … Read more

उत्तम वक्तृत्व शैलीचे रहस्य

वक्तृत्व

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त कै. भगवान कोंडीबा खरात या विद्यालयात १ ते १० वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. त्या वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात डॉ. नितीन कदम हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात, माजी नगराध्यक्ष सौ. नीलिमा ताई खरात, माजी नगरसेवक बुवा खरात, वाई नगरपालिका प्रशासन अधिकारी वाळेकर, … Read more

शिवयोगी गुरु नंदगिरी महाराज

नंदगिरी महाराज

आदर्श पतसंस्था: नंदगिरी महाराज. आदर्श पतसंस्थेच्या सातव्या शाखेचा शुभारंभ भुईंज येथे नंदगिरी महाराज, मठाधिपती, श्री शनेश्वर देवस्थान सोळशी, यांच्या शुभहस्ते नुकताच पार पडला. त्यावेळी नंदगिरी महाराज यांनी उद्-घाटन भाषण अतिशय प्रभावीपणे केले, व आपली सहकार विषयक मते स्पष्ट व परखडपणे मांडली . आपल्या भाषणात ते म्हणाले प्रशासकीय कर्मचारी हे संस्थेची रक्तवाहिणी असतात. अशा कर्मचाऱ्यांना संस्थेचे … Read more